पर्यवेक्षण विभाग :-
हा
प्रकल्प कर्मवीर विद्याप्रबोधिनी,सातारा यांच्या मार्फत चालविला जातो.या प्रकल्पाचे
पर्यवेक्षण संस्था पातळीवर चेअरमन,सचिव,सहसचिव,इंस्पेक्टर,मध्याविभाग यांचे मार्फत
केले जाते.स्कूल कमिटीचे चेअरमन मार्गदर्शन करून अडचणी सोडवितात.प्रकल्पाचे
दैनंदिन पर्यवेक्षण मा.प्राचार्य केंद्रप्रमुख म्हणून पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक
यांच्या मदतीने करीत असतात.प्रकल्पाच्या नियोजनानुसार कार्यवाही प्रकल्प प्रमुख व
सुकाणू समितीचे सद्स्य यांचेमार्फत अध्यापकांच्या व सेवकांच्या सहकार्याने केली
जाते.
रयत गुरुकुल प्रकल्प







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा